आठवणी

आठवणी येतात, आठवणी हसवतात, आठवणी रडवतात, काहीही न बोलता आठवणी निघून जातात, तरीही आयुष्यात आठवणीच राहतात। याना सांभाळून ठेव, कारण जेव्हा कुणीहीनसतं, तेव्हा
आपल्या जवळ फक्त या आठवणीच उरतात.... अन् असे म्हणतात ना की.... " गेले ते दिवस " " राहील्या त्या फक्त आठवणी "

 

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें

Related Posts Plugin for WordPress, Blogger...